देगलुर/नांदेड। जागर शेतकर्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा अभियान घेवुन राज्यभर निघालेल्या शेतकरी नेते माजी कृषिमंञी आ.सदाभाऊ खोत यांची शनीवारी राञी 7 वाजता तमलुर येथे सभा झाली. यावेळी बोलताना सरकारवर टिका करताना ऊद्योगपती तुपाशी आणी शेतकरी ऊपाशी असल्याचा घणाघात केला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे,शिवकुमार देवाडे,शिवराज हांडे यांची व्यासपिठावर ऊपस्थिती होती. सरकारमध्ये का हा न्याय झाला तर गळफास लावून स्वतःवर अन्याय करण्याची ही रीतच होऊन जाईल असेही सदाभाऊ खोत म्हणाले.
देगलुर/नांदेड। जागर शेतकर्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा अभियान घेवुन राज्यभर निघालेल्या शेतकरी नेते माजी कृषिमंञी आ.सदाभाऊ खोत यांची शनीवारी राञी 7 वाजता तमलुर येथे सभा झाली. यावेळी बोलताना सरकारवर टिका करताना ऊद्योगपती तुपाशी आणी शेतकरी ऊपाशी असल्याचा घणाघात केला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे,शिवकुमार देवाडे,शिवराज हांडे यांची व्यासपिठावर ऊपस्थिती होती. सरकारमध्ये का हा न्याय झाला तर गळफास लावून स्वतःवर अन्याय करण्याची ही रीतच होऊन जाईल असेही सदाभाऊ खोत म्हणाले.