प्रणव महाराज धानोरकर यांची श्री व्यंकटेश बालाजी भावकथा चार एप्रिलपासून नायगावात -NNL

पाच दिवस धार्मिक कार्यक्रम.......


नायगाव।
संपूर्ण मराठवाड्यात पहिल्यांदाच श्री व्यंकटेश बालाजी भावकथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध  भागवत कथाकार, वेदमूर्ती श्री प्रणव महाराज धानोरकर गुरुजी यांच्या अमृत वाणीतून नायगाव येथे दिनांक चार एप्रिल ते आठ एप्रिल दरम्यान पाच दिवस होणार आहे.

या  कथेचे कथाकार श्री प्रणव महाराज धानोरकर हे अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत परमपूज्य गोविंददेव गिरी महाराज यांचे कृपापाञ शिष्य आणि प्रसिद्ध भागवताचार्य अनंत महाराज बेलगावकर यांचे जावाई आहेत. धानोरकर महाराज त्यांच्या अमृतवाणीतून नायगाव येथे रमेश चिद्रावार यांच्या निवासस्थानी दिनांक चार एप्रिल ते आठ एप्रिल दरम्यान पाच दिवस श्री व्यंकटेश बालाजी भावकथा होणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी