भागवताचे लिखाण मानव जातीच्या कल्याणासाठी...बबन शास्त्री चिपळूणकर
हिमायतनगर(अनिल मादसवार)सध्याच्या काळात मनुष्य मंडभाग्याची, तसेच वंशदोष, कुलदोष, पितृदोष, कालसर्प, आचार विचार रहित आहेत. सदर बाबीसा आधुनिक सत्पुरुष मार्गदर्शन करण्यास सक्षम नाहीत. ज्ञानोबा, तुकोबाची भाषा लोकांना काळात नाही, अश्या वेळेस आमचे आचार, विचार, उच्चार, व्यवहार,आहार, प्रायश्चित्त, हर्म, या संबंधित श्रीमद भागवत ग्रंथ हा एक आदर्श मार्गदर्शनपर गुरु या रुपात हा ग्रंत होय. म्हणूनच भगवान श्री वेदव्यास यांनी श्रीमद भागवत हा ग्रंथ मानव जातीच्या काल्यानास्ठी लिहिला आहे. असे उद्गार मुंबई येथील ह.ब.प.बबन शास्त्री चिपळूणकर यांनी काढले ते, हिमायतनगर येथील बजरंग चौकातील भोरे यांच्या निवास स्थानी आयोजित भागवत प्रवचन दरम्यान उपस्थितांना उदोबोधीत करीत होते. .........