शेतकऱ्यांना 29 कोटी 59 लक्ष अर्थसहाय्य

अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यांना 29 कोटी 59 लक्ष अर्थसहाय्याचे वाटप - जिल्हाधिकारी यांचे आदेश

नांदेड(अनिल मादसवार)जिल्ह्यात खरीप हंगामात जुन व जुलै 2013 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरामुळे बाधीत झालेल्या किनवट, माहूर, हिमायतनगर, हदगाव व भोकर तालुक्यातील एकूण 1 लाख 21 हजार 427 शेतकऱ्याना 29 कोटी 59 लक्ष 31 हजार रुपयाची नुकसान भरपाई वाटपासाठी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी तहसिलदारांना वितरीत केल्याचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. ............

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी