नायगाव| ५०० हरणाच्या कळपामुळे नायगाव तालुक्यातील शेतकरी होटाळा, कांडाळा, मरवाळी तांडा, खंडगाव मधील शेतकरी बांधव हैराण झाले आहेत. कोवळे सोयाबीनचे पिक खात आहेत. पहिलेचं बऱ्यांच शेतकऱ्यांवर पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
नायगाव| ५०० हरणाच्या कळपामुळे नायगाव तालुक्यातील शेतकरी होटाळा, कांडाळा, मरवाळी तांडा, खंडगाव मधील शेतकरी बांधव हैराण झाले आहेत. कोवळे सोयाबीनचे पिक खात आहेत. पहिलेचं बऱ्यांच शेतकऱ्यांवर पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.