विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदीपात्रात नुकतेच इसापूर धरणातून ५ टी एम.सी. पाणी सोडलेले आहे. परंतु रेती तस्करीमुळे नदी पत्रात पडलेल्या खड्ड्यामुळे उंचवडद पर्यंत पाणी येउन पूर्ण मुरल्याने नदी कोरडीठाक पडलेली दिसत आहे. यामुळे परिसरातील जनावरे गावकर्यांना पाणी तंचैचा सामना करावा लागत आहे. छाया - अनिल मादसवार