केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणीने ग्रामीण भागाचा विकास निश्चित - बेटमोगरेकर
नांदेड(अनिल मादसवार)केंद्र शासनाच्या योजनांची योग्य पध्दतीने अंमलबजावणी केल्यास ग्रामीण भागाचा विकास निश्चित होईल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर यांनी केले आहे. ......