क्वालिटी विभागाचे पथक दाखल होताच कृषी दुकानांची शटर बंद
हिमायतनगर(वार्ताहर)शहरात दि.१५ रोजी दुपारी जिल्हा पातळीवरील क्वालिटी विभागाचे पथक दाखल झाले असून, याची माहिती संबंधिताना मिळताच शहरातील बहुतांश कृषी व्यापार्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद केल्याचे दिसून आले आहे. ...........