सरसम येथील शेतकरी पुरात वाहून गेला...१८ तास उलटले तरी बेपत्ता ...
हिमायतनगर(वार्ताहर)मुसळधार पावसाने आलेल्या पुराच्या पाण्यात सरसम येथील एक ६० वर्षीय शेतकरी वाहून गेल्याची घटना दि.१७ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी घडली आहे. या घटनेला १८ तास उलटून गेल्यानंतर बेपत्ता असल्याने नातेवाईक व पोलिस शोध घेत आहे.