वाहून गेला

सरसम येथील शेतकरी पुरात वाहून गेला...१८ तास उलटले तरी बेपत्ता ...

हिमायतनगर(वार्ताहर)मुसळधार पावसाने आलेल्या पुराच्या पाण्यात सरसम येथील एक ६० वर्षीय शेतकरी वाहून गेल्याची घटना दि.१७ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी घडली आहे. या घटनेला १८ तास उलटून गेल्यानंतर बेपत्ता असल्याने नातेवाईक व पोलिस शोध घेत आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी