" अस्प्रश्यता " का निघाली पाहिजे..? स्वा. सावरकर
" अस्प्रश्यता "जी निघाली पाहिजे ती मुख्यतः आमच्या सात कोटी धर्मबंधुना निष्कारण पशुहूनही अस्प्रश्य लेखने हा मनुष्य जातीचाच नव्हे तर आपल्या स्वतःच्या अत्म्याचाही घोर अपमान करणे होय. म्हणून ती निघाली पाहिजे, असे आमचे ठाम मत आहे.
सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा......