शेतकरी बेपत्ता

पुरात वाहून गेलेला सरसम येथील शेतकरी ४८ तासानंतरही बेपत्ता

हिमायतनगर(वार्ताहर)मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी पुराच्या पाण्यात वाहून गेलेला शेतकरी ५० तास उलटूनही अद्याप बेपत्ता शेतकऱ्याच्या चिंतेने नातेवाईक आक्रोश करीत आहेत. दरम्यान तालुका दंडाधिकारी श्री एस.एम.गादेवाड, जी.प.सदस्य सुभाष राठोड यांनी बेपत्ता शेतकऱ्याच्या कुटुंबाना भेट देऊन तात्काळ तपास यंत्रणा कामाला लाऊन शोध लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी साईनाथ धोबे, दत्ता शिराने, नारायण सूर्यवंशी, मंडळ अधिकारी सय्यद इस्माईल, तलाठी तेजस कुलकर्णी, शेख यांच्यासह गावातील नागरिक व नातेवाईक उपस्थित होते. ...
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3572&cat=Latestnews

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी