पावसाच्या पाण्याने सोयाबिनच्या बियातून अंकुरे फुटली...बळीराजा दुहेरी संकटात
हिमायतनगर(अनिल मादसवार)अतिवृष्टीच्या पावसाने झालेल्या खरीपातील पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात आला आहे. उर्वरित पिकाच्या उत्पन्नातून तरी खर्च निघेल या आशेत असताना, सोयाबीनच्या शेंगातून चक्क अंकुरे बाहेर येत असल्याने बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. .....