अर्धापुर, निळकंठ मदने| शुक्रवारी हुजुर साहिब नांदेड ते जम्मुतावी हामसफर गाडीने अमरनाथ यात्रेला गेले असून,सर्व यात्रेकरु सुखरुप आहेत.
यात्रेकरुचे स्वागत करताना यामध्ये 24 वर्षापासुन अमरनाथ यात्रा सातत्य पुर्वक असंख्य यात्रेकरुंना एन डी कानोडे, माजी सैनिक नागनाथ वायाळ, विलास कापसे, संभाजी बासरे ,माधव अप्पा बाच्चे, शिवशंकर गोमाशे ,गोविंद शिन्दे, बालाजी कवडे ,देवाशीष कानोडे , प्रमीला भालके ऊर्मीला नखाते, कीशोर काकडे,विशाल मोरे, संतोष वाघमारे,अजय आळंदे ,गजानन कंठाळे ,सुधाकर जुजाराव, लक्ष्मीकांत वैद्य,आशोक बेरुळकर,सतीष देशमुख,संजय दंडवते,सौ,वंदना दंडवते, आदित्य दंडवते, हेमराज व्यास,सौ,सुरेखा व्यास, राहुल व्यास, शिवकुमार राठौर,सुजीत राठौर,आंकुष देशमुख,भद्रिनाथ पत्रे,हे यात्री रवाना झाले आहेत, या यात्रेकरुंना प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सत्कार पाठविले आहे, अमरनाथ येथे परीस्थिती भयानक असतांना अर्धापूर तालुक्यातील गेलेले यात्रेकरु आजपर्यंत सुखरुप आहेत,अशी माहिती एन डी कानोडे व विलास कापसे यांनी नांदेड न्यु लाईव्हशी बोलतांना दिली आहे.