यावेळी प्रविण साले जिल्हाध्यक्ष भा.ज.पा. नांदेड यांच्या कार्यालयावर शेतकरी आले असता महावितरण कार्यालयाचे संबंधीत अधिकारी आले होते तेव्हा त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर महावितरण च्या कार्यालयात कार्यकारी अभियंता यांची भेट घेतली आसता विधी मंडळात मा. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस जी यांनी पाठपुरावा केल्या मुळे वीज जोडणी पुर्ववत करून देण्यात येईल आशी घोषना मंत्री नितीन राऊत यांनी केली तसे आदेश आल्याचे सांगण्यात आले.
या वेळेस अशोक पाटील धनेगावकर अनिलसिह हजारी संतोष क्षिरसागर, कुणाल गजभारे, अनिल बोरगांवकर, विठ्ठल राव शिंदे, केशव जामगे, शिवाजीराव जामगे, प्रकाश सुर्वे, सचिन नवघरे, तुकाराम बोकारे, मोहन सुर्वे, चंद्रकांत सुर्वे, नितिन सुर्वे, व्यंकटी सुर्वे, ज्ञानेश्वर सुर्वे, माधवराव बोकारे, शिवाजी सुर्वे, बालाजी गीते, कैलाश शिंदे, श्याम धुमाळ, आनंदा कंधारे, प्रकाश धुमाळ, रामदास,दत्तरामजी शिंदे, आतम धुमाळ, प्रकाश धुमाळ, श्याम धुमाळ, प्रभाकर वानेगांवकर, संजय सुर्वे, मारुति सुर्वे यासह या भागातील शेतकरी मोठया संख्येत उपस्थित होते.