हिमायतनगर(अनिल मादसवार)भारत आमचा देश आहे.. आम्ही या देशाचे रहिवाशी असल्याचा गर्व आहे. इस्लाम धर्माची शिकवण हि सर्व धर्माचा सन्मान करण्याचे शिकवितो. सर्व समज बांधवांची एकजुटता देशाच्या विकासात भर पाडते. करिता सर्व समाज बांधवांनी आपले विचार बदलून दुसर्यांप्रती प्रेम भावना वृधिंगत करून एकतेचा संदेश द्यावा. असे आव्हान दारूल उलुम देवबंदचे माजी अध्यक्ष मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवि यांनी व्यक्त केले. ............