जोड काँग्रेसचे सहस्त्रकुंन्डात विसर्जन करून मोदीच्या नेतृत्वाला संधी द्या .. नागेश पाटील
हिमायतनगर(प्रतिनिधी)मागील चार वर्षाच्या काळात सत्ताधारी पुढार्यांनी विकास कामाच्या नावाखले जनतेची दिशाभूल करून स्वतःचा विकास साध्य केला आहे. हि बाब उघड असून, येथील जनता सुशिक्षित व परिवर्तन वाडी विचाराची आहे. त्यामुळे कुठे काय घडते हे सर्वाना ठावूक आहे, तेंव्हा आगामी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत जोड काँग्रेसचे सहस्त्रकुंड धरणात विसर्जन करून मोदीच्या नेतृत्वाला संधी दया असे मत हदगाव विधानसभेचे युवा नेते नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केले.....
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=4197&cat=Himayatnagar
हिमायतनगर(प्रतिनिधी)मागील चार वर्षाच्या काळात सत्ताधारी पुढार्यांनी विकास कामाच्या नावाखले जनतेची दिशाभूल करून स्वतःचा विकास साध्य केला आहे. हि बाब उघड असून, येथील जनता सुशिक्षित व परिवर्तन वाडी विचाराची आहे. त्यामुळे कुठे काय घडते हे सर्वाना ठावूक आहे, तेंव्हा आगामी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत जोड काँग्रेसचे सहस्त्रकुंड धरणात विसर्जन करून मोदीच्या नेतृत्वाला संधी दया असे मत हदगाव विधानसभेचे युवा नेते नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केले.....
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=4197&cat=Himayatnagar