शिक्षक नियुक्त करूनही गैरहजर....पाचव्या दिघीची शाळा रिकामी... २० पर्यंत शिक्षक रुजू न झाल्यास जिल्हा परिषदेत भरविली जाणार शाळा.
हिमायतनगर(अनिल मादसवार)दिघी येथील शाळेचा कारभार केवळ एकाच शिक्षकावर चालविला जात असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय बनले आहे. या प्रकाराला कंटाळून येथील शिक्षण प्रेमी पालकांनी शाळेत विद्यार्थी न पाठविण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिक्षण विभागाने दोघांची नियुक्ती पत्र दिले असले तरी अद्याप शाळेवर शिक्षक हजार झाले नाही. परिणामी पाचव्या दिवशीसुद्धा शाळा रिकामीच आहे. या प्रकारामुळे पालक वर्गात संतापाची भावना व्यक्त होत असून, २० तारखेपर्यंत शिक्षक रुजू न झाल्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात शाळा भरविण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. .........
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=4142&cat=Himayatnagar
हिमायतनगर(अनिल मादसवार)दिघी येथील शाळेचा कारभार केवळ एकाच शिक्षकावर चालविला जात असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय बनले आहे. या प्रकाराला कंटाळून येथील शिक्षण प्रेमी पालकांनी शाळेत विद्यार्थी न पाठविण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिक्षण विभागाने दोघांची नियुक्ती पत्र दिले असले तरी अद्याप शाळेवर शिक्षक हजार झाले नाही. परिणामी पाचव्या दिवशीसुद्धा शाळा रिकामीच आहे. या प्रकारामुळे पालक वर्गात संतापाची भावना व्यक्त होत असून, २० तारखेपर्यंत शिक्षक रुजू न झाल्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात शाळा भरविण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. .........
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=4142&cat=Himayatnagar