पोळा

पळसाच्या " पाच पानाच्या देठव्याने " वृषभराजाची खांदेमळणी   
अतिवृष्टीने होरपळलेल्या शेतकरी करणार सध्या पद्धतीने पोळा साजरा....

 

हिमायतनगर(अनिल मादसवार)कृषी प्रधान भारत देशात " बळीराजाचा बैलपोळा " हा सर्वात महत्वाचा सन आहे. या उत्सवाच्या पूर्व संध्येला येथील युवक शेतकर्यांनी जंगल परिसर पिंजून काढून पाच पानाचा देठवा उपलब्ध करून अन्नदात्याची खांदे मळणी करून उद्याच्या जेवणाचे निमंत्रण दिले आहे. तर अतिवृष्टीने होरपळलेल्या शेतकर्यांनी उत्सव सध्या पद्धतीने करण्याचे ठरविले आहे....
सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...

http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3226&cat=Mainnews

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी