हिमायतनगर(अनिल मादसवार)खते बियाणे व्याजाने आणले, अतिवृष्टीच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले, तरीही गेंड्याची कातडी पांघरलेले सरकार जागे होत नाही. त्यामुळे शेतकर्यांन हक्काच्या मागणीसाठी आंदोलने करावी लागत आहेत. यास कारणीभूत काँग्रेसचे सत्ताधारी नेते असल्याचा आरोप करीत, नामर्द सरकारकडून काय..? अपेक्षा करताय असा सवालही सुभाष वानखेडे यांनी उपस्थित शेतकर्यांना विचारला. सत्ताधारी.........http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3126&cat=Mainnews