नामर्द सरकार

प्रधानमंत्री म्हणजे चाबीचा बाहुला..
नामर्द सरकारकडून काय अपेक्षा करताय.. खा.सुभाष वानखेडे


हिमायतनगर(अनिल मादसवार)खते बियाणे व्याजाने आणले, अतिवृष्टीच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले, तरीही गेंड्याची कातडी पांघरलेले सरकार जागे होत नाही. त्यामुळे शेतकर्यांन हक्काच्या मागणीसाठी आंदोलने करावी लागत आहेत. यास कारणीभूत काँग्रेसचे सत्ताधारी नेते असल्याचा आरोप करीत, नामर्द सरकारकडून काय..? अपेक्षा करताय असा सवालही सुभाष वानखेडे यांनी उपस्थित शेतकर्यांना विचारला. सत्ताधारी.........http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=3126&cat=Mainnews

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी